राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मूळ प्रमाणानुसार जानेवारीपासून धान्यवाटप करण्यात येणार आहे.
जानेवारी 2026 पासून
अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा
21 किलो गहू + 14 किलो तांदूळ = एकूण 35 किलो धान्य
प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा
3 किलो गहू + 2 किलो तांदूळ