ही ट्रेन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांना जोडते. तिचे मुख्य थांबे खालीलप्रमाणे आहेत.
कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन (मुघलसराय), पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार आणि न्यू जलपाईगुडी.