राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी ही सुवर्णसंधी सोडू नये. भरतीसाठी आवश्यक ती तयारी आत्ताच सुरू करावी. किमान शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, वयाची अट आदी लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होणार आहेत.
ही भरती फक्त नोकरीची संधी नसून, भविष्यातील स्थैर्य आणि प्रतिष्ठेची वाट आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी तयारीला लागावे आणि ही संधी हुकवू नये!