घर न घेण्यामागची कारणे बदलत चालली आहेत. नागरिकांच्या नकारामागे खालील प्रमुख बाबी कारणीभूत ठरत आहेत.
घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा वाढलेल्या
मुख्य मुंबई किंवा पुणे शहरापासून लांब असलेली ठिकाणे
अपुऱ्या सोयी-सुविधा
दळणवळण आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव
या सर्व कारणांमुळे स्वस्त असूनही घरे लोकांना व्यवहार्य वाटत नाहीत.