पडताळणीचे महत्त्वाचे निकष
सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी खालील बाबींवर केली जात आहे.
वय: 21 ते 65 वर्षांदरम्यान
कुटुंबातील पात्र सदस्यांची संख्या: फक्त दोन महिलांना लाभ
वार्षिक उत्पन्न: 2.5 लाखांपेक्षा कमी
वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
नोकरी: लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी तर नाही?
पडताळणी पथक घरभेटी देऊन संपूर्ण माहिती गोळा करत असून, वैवाहिक स्थिती, रोजगार, कुटुंबातील रचना यावरही भर दिला जात आहे.