उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक आताच जाणून घ्या कशामुळे होतं ? आणि त्यासाठी उपाय कोणते

उन्हाळ्यात वाढत्या तापमानानुसार शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत चालते.वेळोवेळी पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. डिहायड्रेशन कशामुळे होत आणि त्यासाठी उपाय कोणते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Ankita Kothare | Published : Mar 19, 2024 11:19 AM IST

लाईफस्टाईल डेस्क : डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण कशामुळे होतं? शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसून येतात आणि त्यावर उपाय यासंदर्भात जाणून घेऊयात…

साधारणतः उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. किंवा उष्णता वाढल्यास अथवा शरीराचं तापमान वाढल्यास डिहायड्रेशन होऊ लागते. त्यामुळे डिहाड्रेशनची लक्षणेही ओळखता यायला आली पाहिजे. कारण ही लक्षणं दिसली तर व्यक्ती बेशुद्ध पडण्याआधीच त्यावर वेळीच उपचार किंवा उपाय करू शकतो.

आणखी वाचा:

36 गुण जुळले पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी दोघांनी कराव्या या टेस्ट

Kitchen Tips : उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाकघरात दुर्गंधी येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे सोपे उपाय

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे : वाढत्या प्रदूषणामुळे रोगाची सूक्ष्म लक्षणे आपल्याला माहिती असणे आवश्यक

Share this article