नातेवाईक आणि मित्रांसोबत वाद होतील. मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायात स्वतःचे निर्णय घेणे चांगले. व्यवसाय आणि नोकरीत अधिक संयमाने वागावे लागेल. अध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष द्याल. नवीन कर्ज मिळण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.