या कार्यक्रमामध्ये अनेक संत, धर्मगुरू आणि अन्य मान्यवरही सहभागी झाले होते. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आचार्य प्रमोद कृष्णम देखील उपस्थित होते. पायाभरणी (Shri Kalki Dham Mandir) सोहळा पार पाडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले.