संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi

Published : Jun 08, 2026, 07:00 PM IST

INDIA आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी आघाडी आता अस्तित्वात नसल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्यावरही त्यांनी टीका केली. INDIA आघाडीतील पक्षांमध्ये फूट पडल्याचे सांगत, काही नेते नव्या राजकीय पर्यायांच्या शोधात असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी, छगन भुजबळ, राम मंदिर देणग्या आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले.

07:43संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi
03:16छगन भुजबळांची खंत, इतरांना न्याय; मला का नाही? | Chhagan Bhujbal | Rajya Sabha | Samir Bhujbal
03:24प्रताप सरनाईकांचा बसस्थानकाची पाहणी, दोन अधिकाऱ्यांना निलंबित | ST Depot | Inspection | Suspension
03:46संजय राऊतांचा BJP वर हल्लाबोल, NEET पेपरफुटीवर आंदोलनाची आठवण | NEET | Paper Leak | BJP
05:54आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सायबर फसवणुकीविरोधी जनजागृती | Cyber | Fraud | Awareness
03:36देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, LPG दरवाढीवर केंद्र योग्य निर्णय घेईल | LPG | Inflation | Fuel
04:06अमृता फडणवीसांचा सायकलिंगचा संदेश, पर्यावरण संवर्धनावर भर | Cycling | Fit India | Environment
11:52चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, बिनविरोध निवडणुकांमुळे वेळ आणि पैसा वाचला | Election | BJP | MLC
06:16आनंद दुबे यांचा दावा, INDIA आघाडीतील मतभेद दूर होणं गरजेचं | INDIA Bloc | DMK | Congress