
लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर AIMIM नेते वारिस पठाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीसाठी महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. याशिवाय पश्चिम बंगालमधील हिंसाचार, वाढते एलपीजी दर, यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुंबई मेट्रो प्रवास आणि योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली.