वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women

वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women

Published : Jun 02, 2026, 04:03 PM IST

लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर AIMIM नेते वारिस पठाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीसाठी महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. याशिवाय पश्चिम बंगालमधील हिंसाचार, वाढते एलपीजी दर, यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुंबई मेट्रो प्रवास आणि योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली.

08:45लाडकी बहिणीसाठी KYC न केलेल्यांना लाभ बंद- मुख्यमंत्री फडणवीस | Ladki Bahin | KYC | Women
03:06अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance
06:44संजय निरुपम यांचा आरोप, अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामागे TMC चं राजकारण? | Abhishek Banerjee | TMC | NEET
03:57प्रसाद लाडांचा दावा, संवादामुळे मनोज जरांगेंचे उपोषण मागे | Maratha | Manoj Jarange | Reservation
03:27शायना NC पुणे दारू दुर्घटनेवर आक्रमक, मेथेनॉल रॅकेट चौकशीची मागणी | Pune | Liquor | Maharashtra
04:27संजय राऊतांचा सवाल, ऑपरेशन सिंदूर-1 पूर्ण झालं का? | Operation Sindoor | POK | Abhishek Banerjee
04:34मनोज जरांगे यांचा दावा, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या | Maratha | Reservation | Maharashtra
03:45पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor
09:14हर्षवर्धन सपकाळांचा महायुतीवर घोडेबाजाराचा आरोप | MLC Election | BJP | Maharashtra