नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास | Tribal Village | Bamboo Bridge

नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास | Tribal Village | Bamboo Bridge

Published : Aug 12, 2026, 10:06 PM IST

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील डाब ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 6 आदिवासी पाड्यांना जोडणारा बाबूंचा धोकादायक पूल सध्या नागरिकांसाठी एकमेव मार्ग ठरला आहे. या सहा पाड्यांमध्ये सुमारे 1 हजार 900 लोक राहतात. विद्यार्थी दररोज याच धोकादायक पुलावरून प्रवास करत आहेत. गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसाठीही या पुलाचा वापर करावा लागतो. मात्र, पक्का रस्ता आणि पूल बांधण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याने या भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. ग्रामपंचायतीने पूल बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असला तरी वनविभागाकडून याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहा आदिवासी पाड्यांतील नागरिकांना अजूनही बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

04:06SpiceJet विमानाला ऐनवेळी तांत्रिक बिघाड, प्रवाशाचा अनुभव | SpiceJet | Ajit pawar | Pune
02:59एकनाथ खडसे यांच्या मुलीने पकडला जिवंत साप - Rohini khadse about snake
09:09एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नांदेडचे कार्यकर्ते शिवसेनेत | Shiv Sena | Nanded | Eknath Shinde
05:48बाबासाहेब पाटील: शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ | LoanWaiver | KYC | Farmers
08:46संजय शिरसाटांच्या नावाने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करा | Food Contract | Raj Thackeray
04:44कुर्ला चिराग नगरमध्ये दरड कोसळली, 6 संशयित मृतदेह | Landslide | Ritu Tawde | NDRF
09:40मराठा आंदोलनावर फडणवीस स्पष्ट, संविधानाबाहेर निर्णय नाही | Maratha Community Protest | Tiranga Rally
05:10अभिजीत दिपकेंचा झारखंड विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला विरोध | Jharkhand Students Protest
08:16मोहन भागवतांचा एकतेचा संदेश, ‘विश्वचैतन्य’ समजून वागा | RSS Chief | Mohan Bhagwat