Gulabrao Patil यांची शेतकरी मदतीची मागणी | Jalgaon Rain | Banana Crop | Farmer Relief

Published : Jun 09, 2026, 07:00 PM IST

मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. 23 मे ते 6 जूनदरम्यान झालेल्या पाऊस आणि वादळामुळे सुमारे 7,142 हेक्टरवरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मुद्द्यावरही लवकर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

04:37Uday Samant यांचा INDIA बैठकीवर टोला | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi
03:32Vijay Wadettiwar यांचा आरोप | TMC Crisis | BJP Politics | Modi 12 Years
04:24एकनाथ शिंदेंचा टोला, INDIA आघाडी पराभूतांचा मेळावा | Eknath Shinde | INDIA Bloc | Rahul Gandhi
07:43संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi
03:16छगन भुजबळांची खंत, इतरांना न्याय; मला का नाही? | Chhagan Bhujbal | Rajya Sabha | Samir Bhujbal
03:24प्रताप सरनाईकांचा बसस्थानकाची पाहणी, दोन अधिकाऱ्यांना निलंबित | ST Depot | Inspection | Suspension
03:46संजय राऊतांचा BJP वर हल्लाबोल, NEET पेपरफुटीवर आंदोलनाची आठवण | NEET | Paper Leak | BJP
05:54आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सायबर फसवणुकीविरोधी जनजागृती | Cyber | Fraud | Awareness
03:36देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, LPG दरवाढीवर केंद्र योग्य निर्णय घेईल | LPG | Inflation | Fuel