Gulabrao Patil यांची शेतकरी मदतीची मागणी | Jalgaon Rain | Banana Crop | Farmer Relief

Published : Jun 09, 2026, 07:00 PM IST

मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. 23 मे ते 6 जूनदरम्यान झालेल्या पाऊस आणि वादळामुळे सुमारे 7,142 हेक्टरवरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मुद्द्यावरही लवकर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

04:33नीलम गोऱ्हे: सचिन अहिर शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील | Shivsena | MLC | Deputy Speaker
04:13अंबादास दानवे: उपसभापती निवडणुकीसाठी जमू अभ्यंकर उमेदवार | rammandir | MLC | Election
05:47Nasrapur निकालावर Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | POCSO | Benchmark | Verdict
05:16Devendra Fadnavis यांच्या भविष्यावर Uddhav Thackeray यांचे भाष्य | BJP | PMRace | Fadnavis
10:14उद्धव ठाकरेंना Chandrashekhar Bawankule यांचा सल्ला | Fadnavis | UddhavThackeray | BJP
03:19मुहर्रम विषारी कॅप्सूल प्रकरणावर Waris Pathan यांची मागणी | AIMIM | Muharram | 15,000 capsules
03:17देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचा घेतला आढावा | Vadhavan Port | Dahanu | Devendra Fadnavis
03:25शायना NC यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Uddhav Thackeray | Ram Mandir | UBT
07:26राम कदम यांचा सना मलिकांवर निशाणा; पाकिस्तान कायद्यावर टीका | RamKadam | SanaMalik | UCC
03:34Aditya Thackeray यांचा मुंबई पावसावर सरकारला सवाल | Rain | BMC | UCC