
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदल, ED अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, मतदार यादी हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि बकरी ईद वाद यांसह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणांच्या वापराबाबत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.