शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Arvind Sawant | Farmer Protest

Published : May 15, 2026, 08:01 PM IST

कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर त्यांनी सवाल उपस्थित केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाहा अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले…

02:31शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Arvind Sawant | Farmer Protest
08:28SIT चौकशीवर शिर्साटांचा मोठा खुलासा, निधा खान प्रकरणात सरकार action mode मध्ये | Nidha Khan | BJP
08:37पुणे विकासासाठी मोठा निधी जाहीर | Sunetra Pawar | Pune | Development
09:33मोदी सरकारवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल | Congress | Maharashtra | BJP
04:52निदा खान प्रकरणात शिरसाट आक्रमक, SIT चौकशीची मागणी | Sanjay Shirsat | Nida Khan | Maharashtra
03:14इंधन दरवाढीवर रोहित पवारांचा हल्लाबोल | Rohit Pawar | PM Modi | Petrol Diesel
03:27नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचं उत्तर, “मीडिया अफवा पसरवतं” | Chhagan Bhujbal | NCP | Politics
05:50मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांची Bike Ride | Fadnavis | PM Modi | Maharashtra
03:21नितेश राणेंच्या वक्तव्यावर AIMIM आक्रमक, अलीगढमध्ये जोरदार आंदोलन | AIMIM | Nitesh Rane | Owaisi