काकडी आणि दही दोन्ही थंड पदार्थ आहेत. एकत्र खाल्ल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो. तसेच, पचनक्रिया मंदावते.
काकडीत अल्कधर्मी आणि टोमॅटोमध्ये आम्लधर्मी गुणधर्म असतात. एकत्र खाल्ल्याने आम्ल-अल्कधर्मी प्रतिक्रिया होऊन गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.
काकडी खाताना जास्त मीठ आणि मसाले वापरू नका. कारण ते काकडीचे आरोग्यदायी घटक कमी करतात आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतात.
काकडीमध्ये पाणी भरपूर असते, त्यामुळे ती खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
काकडी दुपारी, विशेषतः जेवणानंतर खावी.
सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीर हायड्रेटेड राहते.
काकडी आणल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. कारण त्यावर रसायने आणि मेण असू शकते. हे आरोग्यासाठी चांगले नाही.
व्हेज खाओ, निरोगी रहो... Bad Cholesterol ला करा टाटा, बाय बाय
तुम्ही E-Passport काढलाय का, जाणून घ्या याचे फायदे, महाराष्ट्रातील या शहरात आहे सुविधा
सकाळच्या नाश्त्यात 'ही' फळं खाणं टाळा, आरोग्यावर होतील विपरित परिणाम
Eating Eggs Daily आज सकाळी नाश्त्यात खा अंडी, हे आहेत 8 हेल्थ बेनिफिट्स