Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी युद्ध केलं?

Marathi

तोरणा किल्ला स्वारी (1646)

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

Image credits: Pinterest
Marathi

पहिला पुणे मोहिम (1647-1648)

कोंढाणा (सिंहगड), पुरंदर आणि रोहिडा हे किल्ले स्वराज्यात आणले. आदिलशाहीचा विरोध झुगारत स्वराज्य विस्तार सुरू केला.

Image credits: Pinterest
Marathi

प्रतापगडचे युद्ध (10 नोव्हेंबर 1659)

अफजलखानाच्या वधानंतर झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी विजयी होत मराठ्यांच्या सामर्थ्याची पहिली मोठी चुणूक दाखवली. मराठ्यांनी आदिलशाही सैन्याचा पराभव केला.

Image credits: Pinterest
Marathi

पावनखिंडीचे युद्ध (1660)

बापूजी मुजुमदार व बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शत्रूला रोखून धरले. शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले, पण बाजीप्रभूंचे बलिदान झाले.

Image credits: Pinterest
Marathi

शाहिस्तेखानावरील हल्ला (1663)

मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात राहत होता. महाराजांनी अचानक हल्ला करून त्याला तीन बोटे तोडून मुघल सैन्याचा पराभव केला.

Image credits: Pinterest
Marathi

सुरतेची लूट (1664)

मुघल साम्राज्याच्या संपत्तीचा स्रोत असलेल्या सुरत शहरावर स्वारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली. औरंगजेबाच्या विरोधात मराठ्यांचे बळ वाढले.

Image credits: Social Media
Marathi

पुरंदरचा तह आणि मुघल संघर्ष (1665-1666)

राजपूत सरदार जयसिंग याच्या नेतृत्वाखालील मुघल फौजेशी संघर्ष.  महाराजांना 23 किल्ले मुघलांना सोडावे लागले. पुढे आग्र्याला कैद झाल्यावरही महाराजांनी युक्तीने सुटका करून घेतली.

Image credits: Social Media

छावा संभाजीराजे यांचं इतिहासात काय कर्तृत्व होत?

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय सांगा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्या लढाया जिंकल्या?

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार कोण होते?