मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये १३ मेपासून पुढचे चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra May 12 2025
Author: Vijay Lad Image Credits:Adobe Express
Marathi
पुणे परिसरात पाऊस
घाटमाथ्यावर पावसाचा जोर
घाट परिसरातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांमध्ये पुढचे तीन दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Image credits: Adobe Express
Marathi
Mumbai
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा
पुढचे दोन दिवस या भागांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Image credits: Adobe Express
Marathi
बागायतदारांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे कोकणात आंबा, काजू यासारख्या हंगामी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन या नुकसानीचा आढावा घेत आहे.
Image credits: Freepik
Marathi
प्रशासनाकडून आवाहन
मुंबई आणि आसपासच्या भागांतील नागरिकांना बाहेर पडताना छत्री आणि रेनकोटसह बाहेर पडावे. जलतरण तलाव, समुद्रकिनारे आणि नद्या यांसारख्या ठिकाणी जाऊ नये.
Image credits: Freepik
Marathi
पालघर, ठाण्यातही अलर्ट
विशेषतः पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत १३ मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Image credits: Freepik
Marathi
अनेक शहरांना अलर्ट
पावसामुळे राज्यातील अनेक शहरांना अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.