Marathi

नवरात्रीत कांदा-लसूणचे सेवन का करत नाहीत?

Marathi

चैत्र नवरात्री 2025

प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात नवरात्री साजरी केली जाते. यंदा नवरात्री 30 मार्चपासून सुरू होणार आहे. याबद्दल अनेक पारंपारिक प्रथा प्रचलित आहेत.

Image credits: Getty
Marathi

नवरात्रीसंबंधित परंपरा

बहुतांशजण नवरात्रीवेळी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देतात. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्ती जेवणात कांदा-लसूणचे सेवन करणे टाळतात.

Image credits: unsplash
Marathi

तामसिक भोजन

धर्म ग्रंथांनुसार, कांदा-लसूण तामसिक भोजन असल्याचे मानले गेले आहे. म्हणजेच असे भोजन केल्याने मनात उत्तेजना आणि वाईट विचार येण्याची शक्यता असते.

Image credits: Pinterest
Marathi

कारण काय?

नवरात्रीवेळी कांदा-लसूणचे सेवन न करण्यामागील कारण म्हणजे, उपवासाला सात्विक जेवण केले जाते. जेणेकरुन मन शांत राहिल.

Image credits: Pinterest
Marathi

हे देखील कारण

अशी देखील मान्यता आहे की, ज्या भाज्या जमिनींमधून काढल्या जातात त्यामध्ये सूक्ष्म जीव असतात. यामुळे उपवासावेळी अशा भाज्यांचे सेवन टाळले जाते.

Image credits: Pinterest

गुढीपाडवा 2025 : Amruta Khanvilkar चे साडीतील हे 5 लूक नक्की करा ट्राय

उन्हाळ्यासाठी 1K मध्ये खरेदी करा हे ट्रेन्डी प्रिंटेट Salwar Suits

कोलेजन वाढण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, लवकर दिसेल फरक

तुमचे वजन वाढवायचंय?, या गोष्टींचे सेवन केल्याने सहज वाढेल वजन