Lifestyle

Mahavir Jayanti : महावीर स्वामींचे 8 अनमोल विचार, बदलतील तुमचे आयुष्य

Image credits: freepik

अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

Image credits: adobe stock

जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?

Image credits: freepik

जगा आणि जगू द्या- महावीर स्वामी

Image credits: freepik

जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.

Image credits: freepik

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

Image credits: freepik

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

Image credits: freepik

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

Image credits: Social Media

स्वत:शी लढा, बाहेरील शत्रूशी काय लढायचे ते सहज साध्य आहे.

Image credits: Social Media