तो आधी परीक्षा घेतो, नंतर धडे शिकवतो. म्हणून प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो!
चाणक्य म्हणतो – संकटात जो शांत राहतो, तोच खरा शूर. प्रत्येक अपयशातून धीर आणि निर्णयक्षमता शिकावी.
अनुभवातून शहाणपण आलं पाहिजे. चाणक्य म्हणतो – बुद्धिमान व्यक्ती दुसऱ्याच्या चुकांतूनही शिकते.
चाणक्य स्पष्ट सांगतो – जेंव्हा अडचण येते, तेंव्हाच खरे आणि खोटे नाते कळतात. अनुभवातून नाती ओळखावीत.
चाणक्य म्हणतो – अनुभव जसा वाईट असेल तसाच तो तुम्हाला मजबूतही करतो. प्रत्येक अनुभवाचं सोनं करा!
तुमचे निर्णय तुमचे भविष्य घडवतात. चाणक्य नीती म्हणते – विचारपूर्वक निर्णय म्हणजे यशाची पहिली पायरी.
ट्रेकिंगला जाताना मीठ जवळ का ठेवावं?
रविवारची सकाळ घालवा आनंदात, एकमेकांना पाठवा शुभसंदेश
Weekend Breakfast आज विकेंडला तयार करा रेस्तरॉं स्टाईल पनीर सँडविच, सकाळ होईल हेल्दी
फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स