अन्न कमी प्रमाणात आणि वेळेवर खाल्ले पाहिजे. अति खाल्ल्याने आळस आणि आजार वाढतात.
झोपण्यापूर्वी जड अन्न टाळावे, कारण पचनसंस्था मंदावते.
शुद्ध, ताजे आणि सात्विक अन्न सेवन केल्याने शरीर व मन शुद्ध राहते.
शरीराला आवश्यक असेल तेवढेच खावे, केवळ चव म्हणून किंवा सवयीने खाणे टाळावे.
चाणक्याच्या मतानुसार, आहार योग्य प्रमाणात आणि मर्यादित असावा. अति खाणे टाळावे, कारण ते शरीर आणि बुद्धी दोन्हींसाठी हानिकारक असते.
नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखावा?, जाणून घ्या सोप्या 6 टिप्स
उन्हाळ्यात घरात लाल मुंग्यांचा त्रास? या 4 उपायांनी मुंग्या होतील गायब
घरी इडली सांबर कसे बनवावे?
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या पद्धतीने लावा मलाई