हिंदू धर्मात अशा कोणत्या पाच ठिकाणी रिकाम्या हाती जाऊ नये याबद्दल सांगितले आहे. असे करणे अशुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, ज्यावेळी तुम्ही मंदिरात तेव्हा रिकाम्या हाती जाऊ नये. एखादे फुलं हातात असावे.
गुरुंना ज्यावेळी भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. असे करणे अशुभ मानले जाते.
एखाद्या मित्राला भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. यावेळी मित्राच्या मुलांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जा.
मुलीला भेटण्यासाठी जाताना एखादी वस्तू घेऊन जा.
बहिणीला भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. अत्याधिक पैसे नसले तरीही एखादे चॉकलेट तरी खरेदी करा.