Marathi

बीचवर फिरायला जाताना बॅगेत असाव्यात 5 गोष्टी

Marathi

बॅगेत कोणत्या वस्तू असाव्यात?

उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रकिनारी फिरायला जायचे प्लॅन केले जातात. पण यावेळी बॅगेत काही गोष्टी असणे फार महत्वाचे असते.

Image credits: Social Media
Marathi

सनस्क्रिन ठेवा

समुद्रकिनारी फिरायला जाताना बॅगेत त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रिन ठेवा. यामुळे त्वचेला हानिकारक युवी किरणांपासून बचाव करण्यासाठी फायदा होईल.

Image credits: Social Media
Marathi

पाण्याची बॉटल

समुद्रकिनारी फिरायला जाताना आवर्जुन बॅगेत पाण्याची बॉटल असावी. उन्हामध्ये हाइड्रेट राहण्यासाठी पाण्याची बॉटल जवळ असावी.

Image credits: Social Media
Marathi

हलके कपडे घाला

बीचवर फिरायला जाताना हलके आणि सुटसुटीत कपडे परिधान करा. यावेळी लिनेन किंवा सुती कपडे ट्राय करा.

Image credits: Social Media
Marathi

टोपी किंवा स्कार्फसोबत ठेवा

उन्हापासून बचाव होण्यासाठी टोपी किंवा स्कार्फचा वापर करू शकता. यामुळे डोक आणि चेहऱ्याचे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होईल.

Image credits: Social Media
Marathi

बीच टॉवेल विसरू नका

समुद्रकिनारी फिरायला जाताना बीच टॉवेल नक्की सोबत ठेवा. वाळूमध्ये बसण्यासाठी याचा वापर करू शकता.

Image credits: Social Media

ओठांवर डोळे लगेच थांबतील, निवडा Tripti Dimri सारखे 6 लिपस्टिक शेड्स

लग्नसोहळ्यासाठी 5 ट्रेन्डी Kundan Jewellery, पाहा डिझाइन्स

मेकअप काढण्यासाठी करा या नॅच्युरल प्रोडक्ट्सचा वापर, त्वचाही होईल कोमल

Velvet Saree ची काळजी घेण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स