IND VS BAN : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसानं वाढवली चिंता
Marathi

IND VS BAN : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसानं वाढवली चिंता

तिसऱ्या दिवशीचा कसोटी सामना होणार रद्द?
Marathi

तिसऱ्या दिवशीचा कसोटी सामना होणार रद्द?

भारताचा बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यावेळी तिसऱ्या दिवशी पावसानं समस्या वाढवली असून सामना उशिरा सुरु होऊ शकतो. 

Image credits: fb
ग्राउंड ओलं झाल्यामुळं खेळणं अवघड
Marathi

ग्राउंड ओलं झाल्यामुळं खेळणं अवघड

ग्राउंडची तपासणी करूनच खेळायला सुरवात केली जाईल. आकाशात काळे ढग असून पाऊस थांबतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Image credits: fb
सकाळी ग्राऊंडची करण्यात आली होती तपासणी
Marathi

सकाळी ग्राऊंडची करण्यात आली होती तपासणी

सकाळी ग्राउंड ओलं असल्यामुळं क्रिकेट सामना खेळणं अवघड होत. त्यामुळं दुपारी सामना होईल का नाही हे स्पष्ट होणार आहे. 

Image credits: fb
Marathi

सकाळी पंचांनी केली होती चर्चा

सकाळी पंचांनी ग्राऊंडची तपासणी करून खेळ खेळता येईल का याची तपासणी केली जाते. यासाठी ग्राउंड वरील कर्मचारी कष्ट घेताना दिसून येत आहेत. 

Image credits: fb

Viral Video: 'आज की रात' गाण्यावर मेट्रोत तरुणीनं केला मादक डान्स

युट्युबर गौरव तनेजा पत्नी ऋतुशी घेणार घटस्फोट, व्हिडिओत आलं सत्य समोर

Jr NTR च्या Devra सिनेमाची पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई, पाहा कलेक्शन

TMKOC : मालिकेतील सोनूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने छळाचा केला आरोप