सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत.
ज्या जमिनीची अदलाबदल करायची आहे, ती जमीन किमान 12 वर्षांपासून एकमेकांच्या ताब्यात असणे आवश्यक
ही योजना फक्त शेती जमिनीसाठी लागू आहे (घर किंवा प्लॉटसाठी नाही)
जमीन शेती गटातील असावी, अकृषिक (NA) नसावी
दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती अनिवार्य