प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत.
ई-केवायसी पूर्ण करणे
जमिनीची पडताळणी (Land Verification)
ज्यांनी ही दोन्ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या प्रक्रिया पूर्ण कराव्यात, जेणेकरून हप्ता वेळेवर खात्यात जमा होईल.