पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नियमांमध्येही 2026 पासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासच विमा भरपाई मिळत होती.
मात्र, नव्या नियमांनुसार
प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीलाही विमा संरक्षण दिले जाणार आहे.
मात्र यासाठी एक अट बंधनकारक असेल
नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत अधिकृत अहवाल दाखल करणे आवश्यक असेल.
वेळेत तक्रार न केल्यास विमा रक्कम मिळण्यात अडचणी येऊ शकतात.