वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतो. बुध आणि गुरु ग्रहांना विशेष महत्त्व आहे. गुरु धन, भाग्य, विवाह, शिक्षण आणि समृद्धीचा कारक आहे. तर बुध बुद्धिमत्ता आणि संवादाचे प्रतीक आहे. 31 जानेवारीला हे दोन ग्रह एकत्र येत आहेत, ज्यामुळे तीन राशींना मोठा फायदा होईल.