पारदर्शकता: सर्व जिल्ह्यांत मूल्यांकनाची एकसमान पद्धत लागू होईल, ज्यामुळे गोंधळ कमी होईल.
शेतकऱ्यांचा फायदा: झाडे, पिके आणि विहिरींचे योग्य मूल्य तातडीने ठरल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
खर्चात बचत: प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होईल.
आता केवळ कागदी घोडे न नाचवता, जमिनीवर प्रत्यक्ष कामाला वेग देण्यासाठी सरकारने प्रशासकीय यंत्रणेला 'टाईम लिमिट' घालून दिले आहे.