रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे की उरण मार्गावर प्रवाशांची संख्या आणखी वाढेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाच्या अंतिम टप्प्यात आहे
विमानतळालगत उभारलेलं तारघर स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढणार
त्यामुळे टप्प्याटप्प्याने आणखी गाड्या सुरू करण्याचाही विचार केला जात आहे