मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे.
काही लोकल गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच धावणार
काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार
तर काही लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे
याचा फटका विशेषतः नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.