कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याचे काम हे मध्य रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे उपक्रमांपैकी एक. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर
लोकल ट्रेनची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार
वारंवार धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवास अधिक जलद होणार
गर्दीतून मोठा दिलासा मिळणार
ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे 30% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.