विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चैतन्य जोशी यांनी सांगितले की,
दुहेरीकरणामुळे प्रवास वेळ कमी होईल
रेल्वे नेटवर्क विस्तारेल
गाड्यांची संख्या वाढेल
आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील
याचा लाभ प्रवाशी आणि रेल्वे दोघांनाही होणार आहे.
पुणे–मिरज दुहेरीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, कार्यक्षम व सुरळीत होणार आहे. प्रवाशांसाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.