अतिरिक्त कोच जोडल्याने
तिकीट मिळवण्याची शक्यता वाढणार
वेटिंग यादी कमी होणार
सुट्ट्यांच्या आणि सणासुदीच्या काळातील ताण कमी होणार
प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि प्रशस्त होणार
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागपूर–इंदूर या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.