प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याची पातळी तापू लागली असून एल निनोची लक्षणे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांच्या मते
सक्रियता: २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रभाव अधिक तीव्र होईल.
कालावधी: जून ते सप्टेंबर दरम्यान, जेव्हा भारताला पावसाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच एल निनो शिखरावर असेल.
परिणाम: यामुळे केवळ भारतच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.