द्राक्षांमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. ही फळं पचनक्रिया सुधारतात, भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक कॅलरीज पुरवतात. द्राक्षांचा रस किंवा संपूर्ण द्राक्षे रोज खाल्ल्यास वजन वाढवणं सोपं जातं. याशिवाय, द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीर निरोगी ठेवतात.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)