
महाराष्ट्राचे मंत्री Nitesh Rane यांनी दिघी पोर्ट, महाराष्ट्रातील विकास प्रकल्प, बांद्रा अतिक्रमण कारवाई, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवरील कारवाई, तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर जोरदार प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याच्या उद्दिष्टावरही भाष्य केले. तसेच पश्चिम बंगालमधील ‘वंदे मातरम्’ मुद्दा आणि MVA च्या भूमिकेवरही नितेश राणे आक्रमक झाले.