चाणक्य म्हणतात – “ज्याचे लक्ष्य ठरलेले असते त्यालाच यश मिळते.” लक्ष्याशिवाय प्रयत्न म्हणजे दिशाहीन प्रवास असतो.
“शिक्षण हा सर्वात मोठा शस्त्र आहे.” ज्ञान मिळवल्याशिवाय प्रगती शक्य नाही. सतत शिकत राहणे हे यशाचे गुपित आहे.
चाणक्य सांगतात – “जो वेळेचे महत्त्व जाणतो तोच मोठा होतो.” वेळ वाया घालवणे म्हणजे यश दूर सारणे.
“संयमी माणूस नेहमी उंच भरारी घेतो.” रागावर नियंत्रण आणि साधेपणाने वागणे हे खऱ्या यशासाठी आवश्यक आहे.
चाणक्य सांगतात – “परिश्रमाशिवाय यश नाही.” स्वप्न पूर्ण करायची असतील तर मेहनत अनिवार्य आहे.
कमी तेलात घरच्या घरी कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावेत?
दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी नेसा लाल रंगातील या साड्या, दिसाल सुंदर
नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा, ट्राय करा हे सलवार सूट
Navratri 2025 : घटस्थापनेचे मित्रपरिवाराला पाठवा दुर्गा मातेचे मेसेज