आपल्या भावनांबद्दल जवळच्या व्यक्तीशी बोला. नियमित व्यायाम करा, ताणतणाव कमी होतो. पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. ध्यान आणि योगाचा सराव करा.
जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी मदत घेणे महत्त्वाचे आहे.
सिल्क-बनारसी फेल!, 10 ब्रोकेड ब्लाउज देतील Extra Glow
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्यावर काय फायदा होतो?
इंग्लिश स्पिकिंग घरच्याघरी कशी शिकावी?
शरीरात जास्त मीठ खाल्यावर कोणता तोटा होतो?