Marathi

तणावामुळे खरंच वजन कमी होतो का?

Marathi

मानसिक आरोग्यावर परिणाम

आजकाल धावपळीच्या आयुष्यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. यामुळे शरिरात काही बदल झालेले दिसून येतात. अशातच तणावामुळे वजन कमी होतो का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Image credits: pexels
Marathi

खाण्यापिण्याच्या सवयीत बदल

तणावाखाली असलेल्या व्यक्तीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्याचे दिसून येते. काहीजण तणावात असताना ओव्हरइटिंग करतात. तर काहींना काहीच खाण्यापिण्याचे मन होत नाही.

Image credits: Getty
Marathi

तणावामुळे वजन कमी होते?

तणावाखाली असलेला व्यक्ती अत्याधिक खात असल्याने त्याचे वजन वाढले जाऊ शकते. पण खाणपिणे कमी केल्यास वजनही कमी होऊ शकते.

Image credits: pexels
Marathi

भूकेवर होतो परिणाम

शरिरात कोर्टिसोल नावाचा एक स्ट्रेस हार्मोन असतो. या हार्मोनचा भूकेवर परिणाम होतो. अशातच व्यक्तीला काही खाण्याची इच्छा किंवा भूक लागत नाही. 

Image credits: Getty
Marathi

तणावामुळे आजारपण मागे लागते

गरजेपेक्षा अधिक तणाव घेतल्याने आजारपण मागे लागू शकते. लठ्ठपणा आणि मधुमेहासरखे आजार उद्भवू शकतात.

Image credits: Getty
Marathi

पचनक्रियेवर होतो परिणाम

तणाव घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे झोपही व्यवस्थितीत पूर्ण होत नाही आणि वजन कमी होऊ शकते.

Image credits: Getty
Marathi

एक्सरसाइज करा

तणावापासून दूर राहण्यासाठी दररोज एक्सरसाइज करा. याशिवाय हेल्दी डाएटचेही सेवन करा.

Image credits: Freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty