तळलेल्या किंवा तेलकट पदार्थांच्या तुलनेत उकडलेल्या अन्नामध्ये कमी कॅलोरी असते, त्यामुळे वजन नियंत्रण सोपे होते.
उकडलेल्या भाज्या आणि कडधान्यांमध्ये अधिक तंतू (fiber) असतात, जे पचन सुधारतात आणि पोट भरल्यासारखे वाटते.
उकडताना तेल किंवा तूप न घातल्यामुळे अतिरिक्त फॅट टाळले जाते.
उकडलेले पदार्थ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, त्यामुळे चयापचय (metabolism) सुधारतो.
उकडलेले अन्न सहज पचते आणि अपचन किंवा अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून बचाव करते.
Chanakya Niti: लग्न करताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या
तोंडात वितळणारा स्वाद, अशी बनवा घरच्या घरी चविष्ट पालक कोफ्ता रेसिपी
तुम्हाला भाजीपाला & डाळींचा कंटाळा आलाय?, घरीच असा बनवा झणझणीत ठेचा!
Chanakya Niti: पत्नीने पतिच्या पायांना स्पर्श का करावा?, जाणून घ्या