Marathi

जिओचे ग्राहक चिंतेत पडले, आता कार्ड बंद पडणार काय?

Marathi

जिओ कंपनीचा रिचार्ज संपल्यावर काय होत?

जिओ कंपनीचा कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. जिओ कंपनीचा प्लॅन संपल्यानंतर आपण ९० दिवसापर्यंत इमकमिंग कॉल आपल्या फोनवर सुरु राहतात.

Image credits: Our own
Marathi

आऊटगोईंग सेवा बंद करणे

आऊटगोईंग सेवा आपल्या मोबाईलची कधी बंद होते ते आपण जाणून घेणार आहोत. रिचार्ज संपल्यानंतर तुमच्या नंबरवरून कॉल करणे, एसएमएस पाठवणे किंवा डेटा वापरणे

Image credits: Our own
Marathi

९० दिवसांचा पिरियड

आपण ९० दिवसांचा पिरियड याबद्दल आपल्याला मिळणार आहे. ९० दिवसांपर्यंत कोणताही रिचार्ज किंवा ऍक्टिव्हिटी झाली नाही तर कंपनी तो नंबर कायमचा बंद करण्याची शक्यता असते.

Image credits: stockPhoto
Marathi

सिम कार्ड कायमची बंद करणे

जर तुम्ही सलग 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताही रिचार्ज केला नाही, तर जिओ तुमचा नंबर 'डिस्कनेक्ट' करू शकते. एकदा नंबर बंद झाला की तो पुन्हा सुरू करणे कठीण असते.

Image credits: stockPhoto

शाळेला जाणाऱ्या मुलींसाठी कानातले ऑप्शन, जाणून पडाल प्रेमात

14k Small Stud: शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी 14 कॅरेट गोल्डचे 6 सुंदर स्टड्स, पाहा डिझाइन्स

Purple Banarasi Saree: वयाच्या साठीतही मिळवा तिशीचा रॉयल लुक, ६ खास पर्पल बनारसी साड्या

Navratna Bangles: गोल्डन ग्लोसोबत मिळवा रिच लूक, नवरत्न बांगड्यांच्या 'या' डिझाइन्स आहेत बेस्ट