लवकर जेवल्यास अन्न व्यवस्थित पचते आणि झोपेच्या वेळी जडपणा जाणवत नाही.
रात्री उशिरा जेवल्यास शरीरातील फॅट वाढण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे लवकर जेवल्यास वजन नियंत्रणात राहते.
उशिरा जेवल्यास ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे लवकर जेवण फायदेशीर ठरते.
पचन सुरळीत असल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोप चांगली लागते.
संध्याकाळी ६च्या आत जेवण केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, पचन सुधारते आणि झोप चांगली लागते. मात्र, आहार संतुलित असणेही महत्त्वाचे आहे.
आवाज ऐकून नवरा धावत येईल!, चांदीचे पैंजण सोडून पायात घाला पगफूल
चिया सीड्सचे मायक्रोग्रीन्स घरी कसे वाढवायचे?, या स्टेप फॉलो करा
घरच्या घरी काळ्या मसाल्यातील चिकन हंडी कशी बनवावी?
केस कटिंग करताना कोणती काळजी घ्यावी, पर्याय सांगा