Marathi

पावसाळ्यात कोणती फळ खायला हवीत?

Marathi

पावसाळा आणि आरोग्य

पावसाळ्यात ताप, सर्दी, डायरिया, त्वचेचे विकार अशा आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळं खाणं अत्यंत गरजेचं आहे.

Image credits: Getty
Marathi

बिट (Beetroot) – नैसर्गिक रक्तवर्धक

हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम आहे, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो. बिट त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असून व्यायाम करणाऱ्यांसाठी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे.

Image credits: Getty
Marathi

गाजर – डोळ्यांचे रक्षण करणारा हिरो

विटॅमिन A हे गाजरात भरपूर असत, डोळ्यांची दृष्टी सुधारतो. त्वचा चमकदार ठेवतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

Image credits: Getty
Marathi

मोसंबी – व्हिटॅमिन C चं खजिनं

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण हे मोसंबीपासून मिळत. त्वचेसाठी हे फळ फायदेशीर असून पचन सुधारत. शरीर थंड आणि ताजं ठेवतो.

Image credits: Getty
Marathi

सफरचंद – रोज एक, डॉक्टर दूर ठेवेल!

फायबर्स व अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं असं सफरचंद हे फळ पचनासाठी उत्तम आहे. हृदयासाठी फायदेशीर असणार सफरचंद शरीराला नैसर्गिक साखर देतं.

Image credits: Getty
Marathi

संत्री – नैसर्गिक व्हिटॅमिन C चा साठा

व्हिटॅमिन C मुळे सर्दीपासून संरक्षण होतं. त्वचेसाठी फायदेशीर असून शरीर डिटॉक्स करतं. या फळामुळे पचन सुधारतं.

Image credits: Getty

श्रावणात खुलेल सौंदर्याचा निखार, स्वप्नसुंदरीने परिधान केले हे ७ ग्रीन सूट

श्रावणात साडीवर ट्राय करा या 5 ट्रेन्डी डिझाइनचे Antique Mangalsutra

आठवड्याभरात वाढेल कढीपत्त्याचे झाड, वाचा या खास टिप्स

Genelia Deshmukh च्या 5 हेअरस्टाइल, सर्व आउटफिट्सवर बेस्ट