Chanakya Niti : चाणाक्यांनुसार ही 3 कामे केल्यानंतर लगेच करा आंघोळ
Lifestyle Feb 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
ही कामे केल्यानंतर करा आंघोळ
भारतातील महान नीतिशास्र आचार्य चाणाक्य यांनी आंघोळीचे महत्व सांगितले आहे. जाणून घेऊया कोणती कामे केल्यानंतर लगेच आंघोळ करावी.
Image credits: adobe stock
Marathi
अंत्यसंस्कार
चाणाक्यांनुसार, एखाद्याच्या अंत्यसंस्कारावरुन आल्यास घरात प्रवेश करण्याआधी लगेच आंघोळ करावी.
Image credits: Social Media
Marathi
रहाल निरोगी
असे न केल्यास तुम्ही आजारी पडू शकता. कारण मृत शरीरावरील बॅक्टेरियामुळे आरोग्याला नुकसान पोहोचले जाऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
केस कापल्यानंतर
चाणाक्यांनुसार, केस कापल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अंगाला चिकटलेले केस निघून जातील.
Image credits: Social Media
Marathi
मसाज केल्यानंतर
चाणाक्यांनुसार, तेलाने मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. असे न केल्यास मसाजवेळी ओपन पोर्समधील बाहेर आलेली घाण आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.
Image credits: usnplash
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.