Marathi

मृत्यूनंतर माणसाचं काय होत, आत्मा किती दिवसानंतर यमलोकात जाऊन पोहचते?

Marathi

माणसाचा प्राण जातो?

गरुडपुराणानुसार माणसाचा मृत्यू व्हायचा असेल तर इच्छा असूनही तो काही करू शकत नाही. मृत्यूच्या वेळी यमदूत येतात आणि माणसाचा आत्मा घेऊन जातात. 

Image credits: adobe stock
Marathi

गरुडपुराणात लपलेलं रहस्य

गरुडपुराणात मृत्यूबाबत अनेक रहस्य सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे पण संगणयत आले आहे की शरीरातून आत्मा कधी निघते आणि ती किती दिवसात यमलोकात जाऊन पोहचते, तेच जाणून घेऊयात. 

Image credits: holy india shopping
Marathi

यमलोकातून आत्मा परत येते

यमदूत हे आत्म्याला घेऊन यमलोकात जातात. यावेळी रस्त्यात यम आत्म्याला भीती दाखवतो, त्यानंतर आत्मा पृथ्वीवर येऊन त्याच्या मृत शरीराला पाहण्याचं काम करतो. 

Image credits: adobe stock
Marathi

नातेवाईकांना पाहून होते दुःख

आत्मा पृथ्वीवर आल्यानंतर परत एकदा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते पण यमदूताने बंधी केल्यामुळे त्याला प्रवेश करता येत नाही. यावेळी नातेवाईकांना दुःखी पाहून त्याला दुःख होत. 

Image credits: adobe stock
Marathi

शरीराला जाळल्यानंतर माणसाचे शरीर हे अंगठ्यासारखं होत. यमलोकात शुभ अशुभ भोग आत्म्याला भोगावे लागतात. ४७ दिवसानंतर आत्मा यमलोकात जाऊन पोहचते. 

Image credits: adobe stock
Marathi

भूक आणि तहानेमुळे व्याकुळ होतो आत्मा

यमलोकात आत्मा हा भूक आणि तहानेमुळे व्याकुळ होतो. त्याला त्याठिकाणी या २ गोष्टींच्या अडचणींचा सामना करावा लागतो. 

Image credits: adobe stock
Marathi

यमराज घेतात निर्णय

रस्त्यामध्ये आत्म्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. येथे यमराज हे चांगले, वाईट काम पाहून त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात याचा निर्णय देतात. 

Image Credits: adobe stock