"स्त्रीचं सौंदर्य क्षणिक असतं, पण तिचं वर्तन आणि बुद्धी टिकाऊ असते."
– चाणक्य
फक्त बाह्य सौंदर्याच्या आकर्षणात अडकू नका. ती एक भ्रम असू शकते.
"अत्यधिक विश्वास करणे म्हणजे मूर्खपणा."
नातं कितीही जवळचं असो, विवेक आणि विचार वापरणं आवश्यक आहे.
स्त्रीचा राग आणि वागणं तिच्या स्वभावाचं दर्पण असतो.
अत्यंत क्रोधी किंवा कटू बोलणाऱ्या स्त्रीपासून सावध राहा.
फक्त भोगासाठी स्त्रीशी संबंध ठेवणारे पुरुष मार्गभ्रष्ट होतात.
नातं पवित्र आणि विवेकी असावं, असं चाणक्य शिकवतात.
अती स्तुती करणाऱ्या स्त्रिया अनेकदा स्वार्थाने प्रेरित असतात.
त्यांच्या गोड बोलण्यामागचा हेतू समजून घ्या.
चाणक्याच्या नीतिमत्तेचा आधार घेतल्यास, जीवनात यश, स्थिरता आणि संयम प्राप्त होतो.
शिका, समजा आणि योग्य निर्णय घ्या.
गोल्ड चेनची चमक दुप्पट वाढेल, जेव्हा घालाल 4 ग्रॅमचे हेवी पेंडंट्स
Gold Earring मध्ये विदेशी ट्विस्ट, नेपाळी डिझाइनची सोन्याची बाळी खरेदी करा
ऑफिस लूकमध्ये दिसाल ब्युटीफुल, ब्लेझरचा वापर करुन अशी नेसा साडी
लग्न करताना कोणती काळजी घ्यायला हवी?