अंडी उकडताना, त्याच्या कवचातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखे सूक्ष्म पोषक घटक पाण्यात उतरतात. हे पाणी झाडांसाठी एक नैसर्गिक खत आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडांची मुळं आणि पानं लवकर कोमेजतात. अशावेळी हे पाणी वापरल्यास झाडांची मुळं मजबूत होतात आणि झाडं हिरवीगार दिसतात.
विशेषतः गुलाब, जास्वंद आणि भाजीपाल्याच्या रोपांसाठी हे पाणी अमृतासमान आहे. याच्या वापरामुळे झाडांना जास्त कळ्या येतात आणि भरपूर फुलं लागतात.
रासायनिक खतांऐवजी हे नैसर्गिक पाणी वापरल्यास मातीचा pH स्तर संतुलित राहतो. यामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
अंडी उकडलेलं पाणी थेट झाडांना घालू नका. ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरच (Normal temperature) झाडांच्या मुळाशी टाका.
अंडी उकडताना पाण्यात मीठ (Salt) टाकलं असेल, तर ते पाणी झाडांसाठी कधीही वापरू नका. फक्त मीठ न टाकलेलंच पाणी झाडांना घाला.
Cholesterol : सावधान! हे ६ पदार्थ तुमच्या शरीरात वाढवतात बॅड कोलेस्ट्रॉल
Peanuts : रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे
महागड्या CC क्रीमला विसरा, हा घरगुती उपाय देईल चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो!
मरून रंगासोबत लावा 'या' 6 शेड्स, प्रत्येक स्किन टोनवर दिसतील परफेक्ट