डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का दिल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा?
Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का दिल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा?

२२ प्रतिज्ञा: बदलाची सुरुवात
Marathi

२२ प्रतिज्ञा: बदलाची सुरुवात

बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक परिवर्तनाची बीजं होती.

Image credits: social media
२२ प्रतिज्ञांचा मूळ उद्देश काय होता?
Marathi

२२ प्रतिज्ञांचा मूळ उद्देश काय होता?

आंबेडकरांचा या २२ प्रतिज्ञांमागचा हेतू कोणाचाही अपमान करणे नव्हता, तर अंधश्रद्धा, कर्मकांड व अन्यायकारक परंपरांपासून समाजाला मुक्त करणे हा होता.

Image credits: social media
मूर्तीपूजा आणि कर्मकांडांवर सवाल
Marathi

मूर्तीपूजा आणि कर्मकांडांवर सवाल

बाबासाहेब मूर्तीपूजा, चमत्कार, श्राद्ध, कुलाचार इत्यादींवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी वैज्ञानिक आणि समतावादी जीवनशैलीचा आग्रह धरला.

Image credits: social media
Marathi

प्रतिज्ञा म्हणजे बौद्ध धम्माचं प्रवेशद्वार

बाबासाहेबांना माहीत होतं की प्रत्येक जण पालि भाषा समजू शकत नाही. म्हणून त्यांनी २२ प्रतिज्ञांच्या रूपात धम्माचं सार दिलं.

Image credits: social media
Marathi

जुन्या धर्माला सोडचिठ्ठी

बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे आपले अनुयायी परतू नये म्हणून बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा दिल्या आसाव्यात.

Image credits: social media
Marathi

समाजाला नवी ओळख देणारा निर्णय

२२ प्रतिज्ञा म्हणजे माणसाला मानवी प्रतिष्ठा देणारा, मानसिक गुलामगिरीपासून मुक्त करणारा मार्ग!

Image credits: social media
Marathi

क्रांती केवळ धर्मापुरती मर्यादित नव्हती

धर्मांतर म्हणजे केवळ धर्म बदलणे नव्हे, तर एक समतेवर आधारित समाज निर्माण करण्याची क्रांती होती.

Image credits: social media
Marathi

विज्ञाननिष्ठ आणि लोकशाहीवादी दृष्टिकोन

बाबासाहेबांचा दृष्टिकोन वैज्ञानिक, विवेकी आणि आधुनिक होता. धर्माच्या नावावर असलेल्या अन्यायकारक प्रथा त्यांनी फेटाळल्या.

Image credits: social media
Marathi

२२ प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक चळवळीचा रोडमॅप

या प्रतिज्ञांमुळे हजारो लोकांनी आपला स्वाभिमान शोधला. त्या आजही अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देतात.

Image credits: social media
Marathi

ही आहे आत्मसन्मानाची क्रांती!

२२ प्रतिज्ञा म्हणजे फक्त धार्मिक विधान नव्हे, तर आत्मसन्मान, समता, आणि परिवर्तनाची चळवळ आहे! जय भीम!

Image credits: social media

उन्हाळ्यात कानाला येणार नाही घाम!, परिधान करा हलके Gold Drop Earrings

पहिल्या रात्री पतीला घायाळ करा!, घाला माहिरा शर्मासारखे बॅकलेस ब्लाउज

15min मिळवा साई पल्लवीसारखी नितळ त्वचा, जाणून घ्या समर स्किनकेअर रूटीन

कोल्हापुरी पद्धतीचं तांबड्या पांढऱ्या रस्साची मटण भाजी कशी बनवावी?