प्रेम म्हणजे अंधपणे कुणावर विश्वास ठेवणे नाही. जे प्रेम बुद्धी हिरावून घेते, ते शेवटी दु:ख देणारे ठरते.
प्रेमात समज, संयम आणि परस्पर आदर असणे गरजेचे आहे. फक्त भावना असतील आणि समज नसेल, तर ते नातं टिकत नाही.
जिथे स्वाभिमान संपतो, तिथे प्रेमही संपायला लागतं. स्वतःचा आत्मसन्मान गमावून केलेले प्रेम कधीही सुख देत नाही.
खोटेपणा, फसवणूक आणि दुटप्पीपणा असलेले प्रेम दीर्घकाळ टिकत नाही. सत्यावर आधारित नातंच मजबूत होतं.
प्रत्येकावर अति विश्वास ठेवू नका. प्रेम करताना डोळे बंद न करता, परिस्थिती समजून घ्या.
Elegant Embroidery Blouse: फेस्टिव्ह लूकसाठी निवडा 5 ग्रीन ब्लाउज
Dola Silk Sarees: 1K मध्ये मिळेल रॉयल ग्रेस, कॉलेजसाठी उत्तम पर्याय...
God Motif Earring: सणांसाठी निवडा खास डिझाइन्स, चेहऱ्याला द्या नवा लूक
कान झाकून 6 प्रकारे केस बांधा, लहान चेहरा दिसेल भरलेला